शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

चांदोली पाणलोट क्षेत्रात धुवॉँधार पाऊस, २४ तासांत पाणीसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2018 20:30 IST

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून, गेल्या २४ तासांत १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

वारणावती : चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असून, गेल्या २४ तासांत १७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून येणाऱ्या पाण्याची आवक वाढल्याने धरणातील पाणी साठ्यात १५.७५ दशलक्ष घनमीटरने वाढ झाली आहे.

शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. सोमवारी दिवसभर पावसाचा जोर वाढल्याने पाणलोट क्षेत्रातून येणाºया पाण्याची आवक वाढली आहे. पाण्याची पातळी ०.८० मीटरने वाढली आहे, तर पाणीसाठा १५.७५ दशलक्ष घनमीटरने वाढला आहे. धरणात सध्या १४.४२ टीएमसी पाणीसाठा झाला आहे.गेल्या २४ तासांत १७० मिलिमीटर पावसासह एकूण ३५३ मिलिमीटर पावसाची नोंद वारणावती येथील पर्जन्यमापकावर झाली आहे.गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे डोंगरदºयातून धबधबे कोसळत आहेत. उखळू येथील अतिदुर्गम भागातील धबधबा कोसळू लागल्याने पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. धबधबे व हिरवाईने नटलेला निसर्ग पाहण्याचा मुक्त आनंद पर्यटक लुटत आहेत.

मुसळधार पावसामुळे शेतात पाणी तुंबल्याने शेतीची कामे खोळंबली आहेत. भुईमूग, नाचणी, वरी यासारखी पिके पेरता येत नाहीत. तर हा पाऊस भात व ऊस पिकांना उपयुक्त आहे. 

चांदोली धरणातील पाणीसाठा. उखळू (ता. शाहूवाडी) येथील कोसळणारा धबधबा.

 

टॅग्स :SangliसांगलीDamधरण